
यात्रेतील फजिती!!!
गावची यात्रा म्हटले की मुलांना खूप आनंद होतो. प्रत्येक गावची यात्रा ही वर्षातून एकदा येते. यात्रा जवळ आली की गावातील मुले, गावकरी , गावातील बायका
गावची यात्रा म्हटले की मुलांना खूप आनंद होतो. प्रत्येक गावची यात्रा ही वर्षातून एकदा येते. यात्रा जवळ आली की गावातील मुले, गावकरी , गावातील बायका
लहान मुलं नेहमीच गर्दीच्या ठिकाणी हरवतात, मीही एकदा (अनेकदा) गर्दीच्या ठिकाणी हरवले आहे लहान असताना तेही अशा ठिकाणी जेथे गर्दी म्हणजे कहरच.तुळशीबाग पुण्यातील मोठी बाजारपेठ
प्रगती नारायण बनकर. खरंतर आयुष्याच्या प्रवासामध्ये कधीतरी विमानप्रवास करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते ;माझ्या या स्वप्नाला पंख फुटले ते ११ जुलै २०१९ ला. नागपंचमीच्या दिवशी माझ्या
बत्ते मोनिका गणपत माझा अनुभव सांगायचा म्हटलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातील एक अनुभव खुप छान आणि मला आयुष्यात कायम प्रेरणा देणारा आहे.ही गोष्ट
श्री.राहुल वि.चव्हाण बराचं दिवसांपासून मनात विचार चालला होता की संपूर्ण परिवाराला कुठेतरी फिरायला घेऊन जावे,माझ्यापुढे बरेच पर्याय होते एकतर कोकण,गोवा,गणपतीपुळे किंवा महाबळेश्वर असे बरेच पर्याय
ऋग्वेद परशुराम काळे लहानपणापासूनच मी अवांतर वाचन , भाषण आणि व्याख्यान करत असे. १० वी चा टप्पा ओलांडल्यानंतर ११ वी साठी खेडच्या हुतात्मा राजगुरू
श्री.राहुल विश्वनाथ चव्हाण दिनांक १९-११-१९ आजच्या ट्रेकचे शिलेदार आमचे मावस बंधू भाऊसो.केदारी,तानाजी तावरे ,भाऊ केदारी व मी…. खरेतर मला सुट्या असल्यामुळे मी माझ्या मावशीच्या घरी
आकांक्षा बाजीराव मलगुंडे आम्ही अकरावीत असतानाची गोष्ट. New admissions झाली होती सगळ्यांची आणि आमचा ग्रुप एकत्रच एकाच कॉलेजमध्ये होता तसं ठरलेलंच आमचं! आम्ही गर्ल्स कॉलेज
” आमची शाळा ,सुंदर शाळा . निसर्ग वादळाने तिची केली अवकळा.”१३ जून २०१८ रोजी पाळूवरुन बदली झाल्याने गुंडाळवाडी या ठिकाणी रुजू होण्यासाठी गेले.माझ्या आधी माझ्या
नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा मी सहावीची परीक्षा दिली होती आणि सातवीत जाणार होते.मला माहिती मिळाली की आमच्या खेड तालुक्यात गायन स्पर्धा होणार आहेत.